आज कोयना भूकंप घटनेला 57 वर्ष पूर्ण झाली. भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ स्मृती स्मारक उभारून मृत नागरिकांना श्रध्दांजली वाहिली.
‘इंडी’ आघाडीतल्या नेत्यांची शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी बैठक. ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे देण्याची शिवसेना (उबाठा) गटाच्या खा. प्रियंका चतुर्वेदी यांची मागणी.
जालना : बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मंठा येथील सकल हिंदू समाज बांधवांकडून दिली शहर बंदची हाक.
मुंबई : नागपुरातील हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या काळात होण्याची शक्यता.
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती; एकमतानं विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न
दिल्ली : भाजपा अदानी मुद्द्यांवर चर्चा करायला घाबरते, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वड्रा यांचा टोला.
जालना : अवकाळी पावसामुळे जालन्यातील अंबड तालुक्यात द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भावामुळे द्राक्षभागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. या नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
कुर्ल्यात एलबीएस रोडवर बेस्ट बसचा भीषण अपघात. सात जणांचा मृत्यू , 49 जण गंभीर जखमी
आज कोयना भूकंप घटनेला 57 वर्ष पूर्ण झाली. भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ स्मृती स्मारक उभारून मृत नागरिकांना श्रध्दांजली वाहिली.
‘इंडी’ आघाडीतल्या नेत्यांची शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी बैठक. ‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे देण्याची शिवसेना (उबाठा) गटाच्या खा. प्रियंका चतुर्वेदी यांची मागणी.
जालना : बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मंठा येथील सकल हिंदू समाज बांधवांकडून दिली शहर बंदची हाक.
मुंबई : नागपुरातील हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या काळात होण्याची शक्यता.
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती; एकमतानं विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न
दिल्ली : भाजपा अदानी मुद्द्यांवर चर्चा करायला घाबरते, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वड्रा यांचा टोला.
जालना : अवकाळी पावसामुळे जालन्यातील अंबड तालुक्यात द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भावामुळे द्राक्षभागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. या नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
कुर्ल्यात एलबीएस रोडवर बेस्ट बसचा भीषण अपघात. सात जणांचा मृत्यू , 49 जण गंभीर जखमी