दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई – 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
जालना – शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात
सांगली – आदिती फुडसला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई – माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये करणार प्रवेश; दुपारी तीन वाजता ठाण्यातील कार्यालयात होणार पक्षप्रवेश कार्यक्रम
दिल्ली – सोयाबीन खरेदीच्या कालावधीत मुदतवाढ करावी यासाठी संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीतील खासदारांचं आंदोलन
पॅरिस – एआय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा विकास नियोजनाची ऑनलाइन बैठक; शिवसेना गटाचे आमदार अनुपस्थितीत असल्याची माहिती
कोकणातल्या अज्ञात समुद्रकिनाऱ्यांची सफर!
गुहागरहून मोडका आगरमार्गे गेल्यास 20 किलोमीटर अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. शांतता आणि गर्दी नसणारा हा किनारा खडकांच्या रांगा, समुद्राच्या लाटा आणि शिंपल्यांच्या नक्षीमुळे उमटलेल्या नक्षीमुळं खूप सुंदर दिसतो.
दापोली जवळ असलेला हा किनारा सुरुच्या बनामुळं खूपच प्रसन्न वाटतो. इथली वाळू काळसर रंगाची आहे. इथलं पाणी स्वच्छ, लखलखीत आहे. त्यामुळं हा समुद्र किनारा समुद्रस्नानासाठी एक उत्तम ठिकाण आहे. हिवाळ्यात तुम्हांला इथं मजा येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या या किनाऱ्याला कर्ली नदी व समुद्राचा संगम पाहायला मिळतो. पांढऱ्या शुभ्र वाळूची चौपाटी, माड आणि पोफळीच्या बागा यामुळे हा किनारा खूपच सुंदर दिसतो. हा किनारा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राचा मानकरी आहे.
रत्नागिरीच्या गर्दीपासून दूर, एका छोट्याशा गावात दडलेला हा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर पांढऱ्या वाळूची चादर पसरलेली आहे. आजूबाजूच्या हिरव्यागार टेकड्यांमुळे या किनाऱ्याची सुंदरता अजूनच वाढते. शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
दापोली जवळ असलेला हा किनारा काळ्या आणि पांढऱ्या वाळूच्या मिश्रणामुळे खूपच वेगळा आहे. सुमारे ४ किमी लांबीचा हा किनारा शांत आणि सुरक्षित आहे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर, एकांत वातावरणात वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल.
गुहागरहून मोडका आगरमार्गे गेल्यास 20 किलोमीटर अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. शांतता आणि गर्दी नसणारा हा किनारा खडकांच्या रांगा, समुद्राच्या लाटा आणि शिंपल्यांच्या नक्षीमुळे उमटलेल्या नक्षीमुळं खूप सुंदर दिसतो.
दापोली जवळ असलेला हा किनारा सुरुच्या बनामुळं खूपच प्रसन्न वाटतो. इथली वाळू काळसर रंगाची आहे. इथलं पाणी स्वच्छ, लखलखीत आहे. त्यामुळं हा समुद्र किनारा समुद्रस्नानासाठी एक उत्तम ठिकाण आहे. हिवाळ्यात तुम्हांला इथं मजा येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या या किनाऱ्याला कर्ली नदी व समुद्राचा संगम पाहायला मिळतो. पांढऱ्या शुभ्र वाळूची चौपाटी, माड आणि पोफळीच्या बागा यामुळे हा किनारा खूपच सुंदर दिसतो. हा किनारा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राचा मानकरी आहे.
रत्नागिरीच्या गर्दीपासून दूर, एका छोट्याशा गावात दडलेला हा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर पांढऱ्या वाळूची चादर पसरलेली आहे. आजूबाजूच्या हिरव्यागार टेकड्यांमुळे या किनाऱ्याची सुंदरता अजूनच वाढते. शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
दापोली जवळ असलेला हा किनारा काळ्या आणि पांढऱ्या वाळूच्या मिश्रणामुळे खूपच वेगळा आहे. सुमारे ४ किमी लांबीचा हा किनारा शांत आणि सुरक्षित आहे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर, एकांत वातावरणात वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल.